म्यानमार आणि आसाममधील घुसखोर बांगलादेशींसाठी गळा काढत शनिवारी धर्मांध मुस्लिमांनी मुंबईतील फोर्ट परिसरात हैदोस घातला. या हल्ल्यात आणि जाळपोळीत प्रचंड नुकसान झाले असले तरी सर्वात मोठा आघात झाला तो हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याची अस्मिता जागविणार्याड ‘अमर जवान’ या क्रांतिस्तंभावर… २६/११ला कसाब टोळीने मुंबईवर केलेल्या हल्ल्यातील शहीदांचा स्मृतिस्तंभ आणि १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामातील शहीद जवानांचा पवित्र क्रांतिस्तंभ यावर या धर्मांधाने हल्ला करून प्रचंड तोडफोड केली. या स्मारकातील बंदूक उखडून टाकत तिथे नंगानाच केला. या दंगलीतील हा सर्वात मोठा गुन्हेगार आहे. या अवलादीला ताबडतोब पकडा आणि कसाबच्या आधी त्याला जाहीरपणे फासावर लटकवा, अशी जोरदार मागणी राष्ट्रप्रेमी जनतेतून होत आहे.
धर्मांध मुस्लिमांनी एकत्र येत येथील कायदा व सुव्यवस्थेवर संघटित हल्ला हा हिंदुस्थानावरीलच हल्ला होय. फरक इतकाच होता, यावेळी आमच्या पोलिसांनी आपली शस्त्रे म्यान करून, हल्लेखोरांना मनमानी करण्याची परवानगी दिली. छत्रपती शिवरायांनी उभा केलेला महाराष्ट्र आज षंढांच्या हाती गेल्यानेच महाराष्ट्रावर, पर्यायाने देशाविरोधात हे हल्ले सातत्याने होत आहेत. 26/11 च्या हल्ल्यातील कसाबला अद्यापही फासावर लटकावला गेल्याने, तसेच देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणारा अफझल गुरु आजही बिर्याणीची पुख्ता झोडत असल्याने धर्मांध मुस्लिमांना जोर आला आहेत. त्यातच संपूर्ण सरकार ‘रोझे-इफ्तार’ झोडत असल्याने, एकमेकांना घास भरवत असल्याने, मुंबईत तब्बल पन्नास हजारांच्या जमावाने नंगानाच घातला. मावळात शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे पोलिस, मुंबईत मात्र, हवेत रबरी गोळ्या झाडत होते. जमावाने प्रक्षुब्ध होऊन दगडफेक आदी प्रकार सुरू केल्यावरही, महिला पोलिसांचा विनयभंग केल्यावरही पोलिसांनी संयम का पाळला हा प्रश्न आहे. त्यांच्याकडे ज्या बंदुका होत्या, त्यातून सणसणत गोळ्या का झाडल्या गेल्या नाहीत? वरून आदेश आहेत, म्हणणारे पोलिस, हा आदेश नेमका काँग्रेसकडून होता, की राष्ट्रवादीकडून, याचा खुलासा करणार आहे काय?
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्याची अस्मिता जागविणार्या ‘अमर जवान’ या क्रांतिस्तंभावर… २६/११ला कसाब टोळीने मुंबईवर केलेल्या हल्ल्यातील शहीदांचा स्मृतिस्तंभ आणि १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामातील शहीद जवानांचा पवित्र क्रांतिस्तंभ यावर या धर्मांधाने हल्ला करून प्रचंड तोडफोड केली. या स्मारकातील बंदूक उखडून टाकत तिथे नंगानाच केला. पोलिसांवर तुफानी दगडफेक केली, महिला पोलिसांशी असभ्य वर्तन केले, शेकडो गाड्या फोडल्या, या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या, छायाचित्रे काढणाऱ्यांना जिवंत मारण्याचा, पेटवून देण्याचा प्रयत्न केला, तरीही सरकार म्हणते, शांतता राखा. चौकशी सुरू आहे. कशाची चौकशी, शांतता का राखायची? तुमची मते अबाधित रहावित म्हणून? मुख्यमंत्री म्हणाले, शांतता राखा, अफवांवर विश्वारस ठेवू नका. त्यांनी या गोष्टी भेंडीबाजारात जाऊन मारून दाखवाव्यात. भेंडिबाजारात मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही सुरक्षेशिवाय एकट्याने भेंडिबाजारात जावून शांततेते आवाहन करून दाखवावे. आहे हिंम्मत?
पन्नास हजार मुस्लिम तरुणांचा हिंसक जमाव ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा देत आझाद मैदानात उतरला. बांगलादेशी घुसखोरांविरोधात स्थानिकांनी आवाज उठविला म्हणून इथला मुस्लिम का भडकला? त्यासाठी मुंबई का वेठीला धरण्यात आली. आझाद मैदान, सीएसटी रेल्वे स्थानकाच्या परिसरात जे काही घडले, ते फक्त देशद्रोही कृत्यच होते. राज्यातील काँग्रेसी सरकारच्या बळावर या धर्मांधांनी आपली ‘जात’ दाखवून दिली आहे. ‘जिहाद’च्या घोषणा देत, जे हिंदुस्थानचे दुष्मन आहेत, असे पन्नास हजार देशद्रोही रस्त्यावर उतरून नंगानाच घालतात. आमचे पोलिस केवळ वरून ‘आदेश’नाहीत, म्हणून त्यांच्याविरोधात काहीएक हालचाली करत नाहीत, हे कशाचे लक्षण आहे? कोणी म्हणते, पोलिसांनी गोळीबार केला असता, तर जमाव बिथरला असता, हिंसाचाराची व्याप्ती वाढली असती. मग पोलिसांकडे कायद्याची कवचकुंडले दिली आहेत, ती कशासाठी? माथ्यावर अशोकस्तंभाचे प्रतिक कशासाठी आहे? का ते फक्त मिरविण्यासाठी? त्यादिवशी एक नव्हे, दोन नव्हे, हजारो ‘सिंघम’होते, पण ते हातावर घडी घालून शांतपणे चालणारी हिंसा उघड्या डोळयानी पहात बसणार असतील, तर त्यांनी आपली टोपी, बेल्ट उतरवून आपल्या वरिष्ठांकडे सुपुर्त करावी.
रझा अकादमीच्या या मोर्च्यात काही अघटित होणार होते, याची कुणकूण गुप्तचर खात्याला नव्हती, अशी माहिती समोर येत आहे. माहिती मिळाली नव्हती, की मिळालेली माहिती सांगायची नव्हती? गर्दी, जमाव, वाहतूक कोंडी आदी बाबींचा विचार करून अण्णा हजारे यांच्या आंदोलनास आझाद मैदान नाकारून त्यांना वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सहमध्ये धाडणाऱ्या मुंबई पोलिसांनी रझा अकादमीला मात्र आझाद मैदानाची दारे उघडून दिली. कोणाच्या सांगण्यावरून, याचे उत्तर सर्वसामान्यांना मिळायलाच हवे.
या दंगलीला जातीय रंग देऊ नये, म्हणून तातडीने मुख्यमंत्री, तसेच गृहमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत आवाहन केले. बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात स्थानिकांनी आवाज उठवला, त्याचा निषेध म्हणून हजारोंचा जमाव एकत्र येत मोर्चा निघतो, दहशत माजवतो, दंगल घडवतो, तरीही आम्ही याला जातीय रंग द्यायचा नाही?
आसाम हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. भौगोलिक परिस्थिती अशी आहे की, आसामच्या सीमा बांगलादेशला लागून आहेत. या सीमांना भगदाडे ठेवल्याने गेल्या चोवीस वर्षांत कोट्यवधी बांगलादेशी घुसखोरांनी आसामच्या १४ जिल्ह्यांचा जणू ताबाच घेतला. त्यांनी तेथील मूळच्या बोडो हिंदू आदिवासींना पळवून लावले. त्यांची घरे व जमिनीचा ताबा घेतला. कश्मीरात ‘पंडितां’च्या बाबतीत जे कृत्य पाकिस्तानी अतिरेक्यांनी केले तेच कृत्य आसामात बांगलादेशी घुसखोर करीत आहेत. आसाम म्हणजे ‘गेट वे ऑफ बांगलादेश’ झाले आहे व त्यामुळे हिंदुस्थानचा भूगोल बिघडला आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरूसारख्या शहरांची सुरक्षा धोक्यात आली आहे ती अशा बांगलादेशी घुसखोरांमुळेच. अशा बांगलादेशींना ते असतील तेथून हाकलून दिले पाहिजे. त्यांना कोणतीही दया-माया नाही, मानवता नाही. अशा बांगलादेशींबद्दल ज्यांना प्रेमाचा पाझर फुटतोय त्यांनी वाटल्यास, त्यांच्याबरोबर बांगलादेशात जावे.
येथील धर्मांध मुसलमान हिंदुस्थानला मातृभूमीच मानायला तयार नाहीत, याचा कोणी विचार करतोय काय? जातीय सलोख्याच्या नावाखाली दाढ्या कुरवाळताना इथला धर्मांध आजही ‘वंदे मातरम्’ म्हणत मातृभूमीपुढे झुकायला तयार नाही. असे असे पन्नास हजार लोक आझाद हिंदुस्थानाचे दुष्मन मैदानावर जमत त्यांनी ‘जिहाद’च्या घोषणा दिल्या व काही क्षणात कायदा-सुव्यवस्थेची राखरांगोळी पोलिसांच्या डोळ्यांदेखत केली.
मुंबईचे पोलीस आयुक्तालय तेथून शंभर पावलांवर आहे. मात्र, धर्मांधांचा हा नंगानाच व हैदोस पोलिस थांबवू शकले नाहीत. दंगलखोरांनी तयारी आधीच केली होती. हा भडका अचानक उडालेला नाही. त्यांनी दुकाने जाळली. निरपराध लोकांची रस्त्यांवरील वाहने फोडली. इमारतीच्या काचा फोडल्या. इलेक्ट्रॉनिक मीडियाची वाहने जाळली. काही दांडेकरांना चोप बसला. हे सर्व एखाद्या हिंदूंच्या मोर्च्यात झाले असते, तर याच प्रसारमाध्यमांनी हिंदुंच्या विरोधात आतापर्यंत भगवा दहशतवाद, असे नाव देत, सगळ्या जगासमोर याची चित्रे मांडली असती. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला म्हणून प्रसारमाध्यमे हज हाऊसच्या आवारात उपोषणास बसणार आहेत की भेंडीबाजारात साखळी धरणे धरून न्याय मागणार आहेत?
अनेक पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरेवाले यांना जीवघेणा मार बसला आहे व त्याबद्दल फक्त धिक्कार करून चालणार नाही. धर्मांधांच्या बाबतीत निदान यापुढे तरी ‘निधर्मी’पणाचा फालतू सूर आळवू नये. या प्रकरणी केवळ २३ दंगेखोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात हत्या ,विनयभंग , हत्येचा प्रयत्न , दंगल भडकवणे आदी गुन्हे दाखल केले आहेत. देशद्रोहाचे कलम त्यांच्याविरोधात का लावण्यात आले नाही? याचाही खुलासा होणे आवश्यक आहे. पन्नास हजार दंगलखोर असताना, केवळ 23 जणांना अटक होते? मुख्यमंत्री म्हणाले होते, आमच्याकडे कव्हरेज आहे. मग त्या कव्हरेजमधून बाकीचे दंगलखोर काय गायब झाले काय?
मुस्लिमांची ही मस्ती देशाला महाग पडणार आहे; पण सरकारच व्होट बँकेच्या मस्तीत असल्याने आपले कोण काय वाकडे करणार, या बेबंद मोगलाईत ते वावरत आहेत. मालेगावातील एका स्फोटानंतर शरद पवारांपासून चिदंबरमपर्यंत सगळ्यांना हिंदू दहशतवादाचा साक्षात्कार झाला. या देशातील बॉम्बस्फोट व दंगली फक्त नेभळट हिंदूच घडवत असल्याचे या मंडळींनी जाहीर केले. हिंदू दहशतवादामुळे देशाचे तुकडे पडतील अशी बोंबही मारून झाली; पण हिंदूंचा दहशतवाद निर्माण होईल एवढे या देशाचे भाग्य कसले? ‘२६/११’च्या हल्ल्यात कसाबने २० पोलीस अधिकार्यांगना सगळ्यांच्या डोळ्यांदेखत मारले; पण करकरेसारख्या अधिकार्याळला मारण्यामागे हिंदू दहशतवाद्यांचा हात असल्याचे बेफाम वक्तव्य करणारे कॉंग्रेसवालेच होते. कसाबला पोसणारी व अफझल गुरूसमोर झुकणारी अवलाद राज्यकर्त्यांत असल्यामुळेच आसामात घुसलेल्या बांगलादेशींच्या समर्थनार्थ हिंसाचार करण्याचे धाडस येथील मुसलमान दाखवतात. आपले मुख्यमंत्री, गृहमंत्री लगोलग पत्रकार परिषद घेऊन शांततेती कबुतरे उडवतात.
अबु आझमीसारखा धर्मांध नेता यामागे आहे काय, याचीही चौकशी व्हायला हवी, पण ती करणार कोण?
महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकविणारे व छत्रपती शिवरायांनीही स्वर्गात कपाळावर हात मारावा असे नालायक राज्यकर्ते महाराजांच्या महाराष्ट्राला लाभले आहेत. स्वराज्यावर चाल करून आलेल्या शाहिस्तेखानाची बोटे छाटणारा, अफझलखानाचा कोथळा काढणारा, महाराष्ट्राची मोगलाई करू पाहणार्याह औरंगजेबाला गाडणारा महाराष्ट्र आजच्या कॉंग्रेसवाल्यांनी नपुंसक करून टाकला आहे. याच नपुंसकांच्या राजवटीत मोगलांच्या हातून हिंदू जनता व पोलीस मारले जात आहेत. भिवंडीत दोन पोलिसांना साफ चेंदामेंदा करून मारले. मुस्लिम संघटना फतवे काढतात व त्या फतव्याबरहुकूम मुसलमान जिहादचे नारे देत रस्त्यावर उतरतात. मुंबईसह राज्याला वेठीस धरतात. ही अराजकाचीच सुरुवात आहे. आझाद मैदानावरचा दंगा शमवताना शंभराच्या आसपास पोलीस जखमी झाले. पोलिसांच्या हातातील शस्त्रं खेचून घेण्यापर्यंत दंगेखोरांची मजल गेली. हे दंगेखोर सामान्य नव्हते तर त्यांच्या डोक्यात हिंदुस्थानद्वेषाची आग भडकली होती. ही अफझल गुरू व कसाबचीच अवलाद होती आणि या अवलादीने मुंबईच्या रस्त्यावर ‘२६/११’ची रंगीत तालीम केली. फरक इतकाच की, ‘२६/११’चा हल्ला अचानक झाला आणि शनिवारचा हल्ला पोलिसांच्या डोळ्यांदेखत झाला. भेंडीबाजारवाल्यांनी दंगा उसळवला. निरपराध्यांचे रक्त सांडले. जीवन अत्यवस्थ केले. ही अफवा आहे काय? आझाद मैदानात ज्यांनी हैदोस घातला ते पाकिस्तानी रक्ताचेच गद्दार होते. तसे नसते तर ‘२६/११’च्या युद्धात हौतात्म्य पत्करलेल्या वीर जवानांच्या स्मृतिस्तंभांची त्यांनी मोडतोड केली नसती.
हे घडत असताना हिंदूंनीच फक्त शांतता पाळायची व पाकड्या धर्मांधांकडून आपला बळी जाऊ द्यायचा. महाराष्ट्रा, तुला पेटून उठावेच लागेल. शिवरायांचे नाव सार्थ ठरवावे लागेल. यासाठी इथल्या नामर्द, भ्याड सरकारचा बळी गेला, तरी चालेल. आता मात्र, महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी इथल्या प्रत्येक हिंदुंना, मरहट्ट्याला पेटून उठावे लागेल. छत्रपती शिवरायांचे नाव घेणाऱ्यांनी आता अशा धर्मांध मुस्लिमांची खांडोळी करून, ती महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या वेशीवर टांगली पाहिजे. तर आणि तरच, इथला हिंदू सुरक्षित राहील. अन्यथा, जे मुंबईत घडले, ते महाराष्ट्रात कोठेही घडू शकते. आज महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचे पाप धर्मांधांनी केले आहे, उद्या आपल्या आया-बहिणींचाही ते विनयभंग करतील. तसे घडू द्यायचे नसेल, तर तुमचा कोथळा बाहेर पडण्याआधीच तुम्ही कसाबच्या पिलावळीचा कोथळा बाहेर काढा. सरकार विकलेले आहे, ते तुमच्या मदतीला येणार नाही. गृहखाते हे केवळ नावाला आहे. ते सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी नाही, तर सरकारच्या सुरक्षेसाठी तैनात आहे, त्यांना कसाबच्या पिलावळीला संरक्षण द्यायचे आहे. म्हणूनच तुम्हीच आता कायद्याचे रक्षक होत, कायदा हातात घ्या. तर आणि तरच छत्रपती शिवरायांचे नाव सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे.
जय शिवाजी, जय भवानी!
– संजीव ओक